विधानसभेत सरपंचपदासाठी ची निवड ग्रामपंचायतीतून करण्याचे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. विधानसभेत आवाजी मतदानान हे विधेयक मंजूर करण्यात आले असून त्यामुळे थेट जनतेतून सरपंच निवड करण्याचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय रद्दबातल होणार आहे. सरपंच निवड ग्रामपंचायतीतुन करण्याचा निर्णयावर राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशावर स्वाक्षरी करण्यास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नकार दिल्या नंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनात दुसऱ्याच दिवशी सरपंचपदासाठी निवड ग्रामपंचायत सदस्य तुन करण्याच विधेयक सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले त्याला आवाजी बहुमताने मंजूर करण्यात आले असून आता हे विधेयक मंजूरी साठी राज्यपालांकडे पाठविण्यात येणार आहे
विधानसभेत सरपंचपदासाठी ची निवड ग्रामपंचायतीतून